![]() |
| Tree Photo |
वृक्षांना खिळे पोलिसांत तक्रार. Tree of life
कोरोना काळात ऑक्सिजनाचे महत्त्व सर्वांनाच कळले असताना अजूनही ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांना जाहिरात फलक आणि तत्सम बाबीसाठी खिळे ठोकले जात आहे त्यामुळे वृक्षांना किडे लागण्याचे हे प्रकार घडतात ही बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते वैभव देशमुख यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यात संबंधितांवर तक्रारी दिल्या आहेत.
जाहिरातीचे पैसे वाचवण्यासाठी अनेक व्यवसायिक आणि शैक्षणिक संस्था वृक्षांना किडे मारून तसेच तारेने बांधून त्याची जाहिरात फलक लावतात त्यामुळे वृक्षांना इजा होतो याशिवाय शहर विद्रुपीकरण नही होते प्रामुख्याने जत्रा, हॉटेल,राम बिहारी स्कूल अमृतधाम तसेच इतर महामार्गाला लागून असलेल्या छोट्या, मोठ्या वृक्षांना अशा प्रकारचे किडे ठोकण्यात आले आहेत उद्यान विभागात तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य नागरी क्षेत्र झाडांचे जतन महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदा सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
वैभव राजाराम देशमुख कर्तव्यशील सामाजिक संस्था.
life of tree
कोरोना काळात ऑक्सिजन अभावी अनेकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे तरी वृक्षांचे महत्वा काढणे गरजेचे होते या संदर्भात वृक्ष प्राधिकरण समितीही दखल घेत नाही. भिडे ठोकल्यामुळे या झाडांना होणाऱ्या वेदनेची जाणीव आयुक्त उद्यान आयुक्त तसेच झोपी गेलेल्या वृक्ष प्राधिकरण समितीला कधी होणार खिळे बाजांवर तात्काळ गुन्हे नोंदवून दंड वसुली करावा.
