Aaple Sarkar Portal वर करा तक्रार २१ दिवसांत मिळेल समाधान.

सरकारी काम अन सहा महिने थांब; करा ऑनलाइन तक्रार, २१ दिवसांत होणार आता समाधान. Aaple Sarkar Complaint In Marathi

Complain to your Govt. Resolve within 21 days. |
Complain to your Govt. Resolve within 21 days. |

ग्रामीण क्षेत्र आणि शहरी भागातील  तक्रार करायची असल्यास आपणास आता २१ दिवसात निकाली द्याविच लागते. तसेच हा सेवा  हक्क कायदा : शासकीय काम वेळेत होत नसल्यास सुविधा. तांत्रिक अडचण आल्यास हेल्पलाइन नं दिला आहे . 

ग्रामीण बातम्या  : शासकीय काम वेळेत होत नसल्यास आपले सरकार • पोर्टलवर ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा शासनाने सेवा हक्क कायद्यांतर्गत दिली आहे. २१ दिवसांत तक्रारीचा निपटारा करण्याचे बंधन संबंधित प्रशासकीय यंत्रणेला आहे. जिल्ह्यात आजवर ३७१ तक्रारी आल्या. 33 विभागांशी निगडित या तक्रारी, असून, २११ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. १६० तक्रारींचा निपटारा मुदतीत झालेला नाही. महसूल, समाजकल्याण, सिंचन, कडा ऑफिस, नगर भूमापन कार्यालय, महावितरण, एमएसआरडीसीविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. 

२१ दिवसांत तक्रारीचा निपटारा करावा लागतोच.

'आपले सरकार वर करा तक्रार आपले सरकार पोर्टलवर आलेल्या तक्रारींचा २१ दिवसांत निपटारा केला जातो. दरमहा त्याचा अहवाल शासनाकडे पाठवावा लागतो.

'आपले सरकारवर ३७१ तक्रारी जिल्हा परिषद ० तक्रारी जिल्हा परिषद व कृषी विभागाशी निगडित आहेत. त्यातील २० हून अधिक तक्रारीचा निपटारा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या विविध विभागांच्या ३०० हून अधिक तक्रारींची नोंद पोर्टलवर झाली.

  • तक्रार योग्य वर्गवारीत दाखल करायची आहे. एकदा तक्रार दाखल केली की, ट्रेकिंग क्रमांक तयार होतो. त्या ट्रेकिंग क्रमांकाव- रुनच नागरिकांना त्यांच्या तक्रारीचा पाठपुरावा करता येतो.
  • तक्रारीची सद्यःस्थिती त्यावरूनच समजते. सक्षम अधिकारी आलेली तक्रार २१ दिवसात निवारण करण्याचा प्रयत्न करतात. 

तक्रारीचे निराकरण करण्यासाठी किती वेळ लागतो?

तक्रारीचे निराकरण करण्यासाठी लागणारा वेळ या समस्येच्या जटिलतेवर आणि त्याचे निराकरण करण्यासाठी उपलब्ध संसाधनांवर अवलंबून बदलू शकतो. साधारणपणे, 30 ते 90 दिवसांच्या आत तक्रारीचे निराकरण केले पाहिजे.

तक्रारींचे निवारण करण्यासाठी कालमर्यादा किती आहे?

तक्रारींचे निवारण करण्याची कालमर्यादा सामान्यत: 30 ते 90 दिवसांची असते, जी समस्येच्या जटिलतेवर अवलंबून असते. तथापि, जर तक्रार विशेषतः जटिल असेल किंवा समस्येचे निराकरण करण्यासाठी अतिरिक्त संसाधनांची आवश्यकता असेल तर यास जास्त वेळ लागू शकतो.

आपले सरकार Online Portal करा तक्रार कशी करावी

सरकारला ईमेल कशी तक्रार करू?

तुम्ही संबंधित सरकारी एजन्सीच्या वेबसाइटवर दिलेल्या संपर्क माहितीचा वापर करून सरकारला तक्रार ईमेल करू शकता. तुम्ही तुमच्या तक्रारीचे तपशीलवार वर्णन आणि कोणतेही सहाय्यक कागदपत्रे किंवा पुरावे समाविष्ट केले पाहिजेत.

परताव्याची तक्रार कशी करू?

तुम्हाला मिळालेल्या परताव्यावर तुम्ही नाराज असल्यास, तुम्ही परतावा जारी करणाऱ्या कंपनी किंवा संस्थेशी संपर्क साधू शकता आणि तुमचा असमाधान स्पष्ट करू शकता. परतावा योग्य प्रकारे हाताळला गेला नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही संबंधित सरकारी एजन्सी किंवा ग्राहक संरक्षण संस्थेशी देखील संपर्क साधू शकता.

परतावा न मिळणे बेकायदेशीर आहे का?

नाही, परतावा न मिळणे बेकायदेशीर नाही. तथापि, कंपन्या आणि संस्था सहसा त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास किंवा उत्पादन किंवा सेवा वर्णन केल्याप्रमाणे नसल्यास परतावा देण्यास बांधील असतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही परताव्यासाठी पात्र आहात, तर तुम्ही कंपनी किंवा संस्थेशी संपर्क साधावा आणि तुमचा असमाधान स्पष्ट करा.

परतावा पत्राची विनंती कशी करू?

तुम्ही कंपनी किंवा संस्थेकडून परताव्याची विनंती करत असल्यास, तुम्ही त्यांच्याशी थेट संपर्क साधावा आणि तुमचा असमाधान स्पष्ट करा. त्यानंतर तुम्ही त्यांना तुम्हाला परतावा पत्र प्रदान करण्यास सांगू शकता, ज्यामध्ये परताव्याच्या रकमेचा तपशील आणि तो जारी केल्याची तारीख समाविष्ट असावी.

आपल सरकारची तक्रार

तुम्ही सरकारकडे तक्रार करू इच्छित असल्यास, तुम्ही Aaple Sarkar वेबसाइटद्वारे करू शकता. ही वेबसाइट नागरिकांना त्यांच्या तक्रारी आणि तक्रारी सरकारकडे नोंदवण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देते. तुम्ही तुमच्या तक्रारीच्या स्थितीचाही मागोवा घेऊ शकता आणि तिच्या प्रगतीबद्दल अपडेट्स मिळवू शकता.

२११ जणांचेच झाले समाधान .

आपले सरकार या पोर्टलवर आलेल्या तक्रारींपैकी २११ जणांचेच समाधान करता आले आहे. १६० तक्रारींचा निपटारा होणे अद्याप बाकी आहे.

तांत्रिक अडचण असल्यास हेल्पलाइन नं.

ऑनलाइन तक्रारी केल्यानंतर किंवा आपले काही अडचण असल्यास या नंबर वर फोन करून १८००१२०८०४० या हेल्पलाइनवर मदत घेता येते.

पोलिस ठाणे.

• पोलिस विभागाशी निगडित तक्रारीची थेट नाद नसली तरी अनेक विभागाकडील तक्रारीत पोलिसांच्या अनास्थेचा उल्लेख आहे. १८००१२०८०४० या हेल्पलाइनवर मदत घेता येते. ऑनलाइन तक्रारी नोंदविण्यास काही अडचणीआल्यास सदरील क्रमांकावरून मार्गदर्शन घेता येते. १२० जणांनी या हेल्पलाइनवरून संपर्क करून तक्रारी नोंदविल्या. जिल्हा प्रशासनाकडून आपले सरकार पोर्टलवर आलेल्या जास्तीत जास्त तक्रारींचा निपटारा केला जातो. बहुतांश तक्रारी महसूल, जिल्हा परिषदेशी निगडित आहेत. १६० तकारी शिल्लक असून, त्यांचा निपटारा लवकरच होईल. जिल्हा प्रशासन, औरंगाबाद.

महाराष्ट्र आपले सरकार शासन परिपत्रक / शासन नर्णय pdf लिक 

आपले सरकार Online Portal वर करा तक्रार २१ दिवसांत मिळेल समाधान.
आपले सरकार Online Portal वर करा तक्रार २१ दिवसांत मिळेल समाधान.

Post a Comment

Previous Post Next Post